आयुष्य बदलवणारे स्वामी समर्थांचे लाखमोलाचे विचार

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

रोजच्या आयुष्यात मानसिक ताण तणावाने अनेक जण ग्रासलेले असतात.

मानसिक ताण

या मानसिक नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माची मोठी मदत होते.

अध्यात्म

अनेक जण असे आहेत जे स्वामी समर्थांना खूप मानतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात.

विश्वास 

निराशेतून आशेची वाट दाखवणारे स्वामी समर्थांचे विचार जाणून घेऊयात.

स्वामी समर्थांचे विचार

 संकटं आल्यावर पळवाटा शोधायच्या नाही तर त्यांना सामोरं जायचं असतं.

संकटं 

देवाला सांगू नका संकटं किती मोठी आहे, संकटांना सांगा तुमचा देव किती मोठा आहे.

 देव

विश्वास भक्कम असला की शेवटच्या क्षणी देखील चमत्कार घडतात.

चमत्कार 

तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात.

स्वामी 

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.  

 श्रद्धा आणि विश्वास

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?