भारताचा कर्णधार केएल राहुल याने पहिल्या सामन्यामध्ये 60 धावांची महत्वाची खेळली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत उभे केले.
Picture Credit: Pinterest
पहिल्या सामन्यामध्ये भारताचा स्टार विराट कोहली शतक झळकावले आहे, दक्षिण आफ्रिकेला पुर्णपणे बॅकफूटवर टाकले.
Picture Credit: Pinterest
भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने महत्वाचे विकेट्स घेऊन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
Picture Credit: Pinterest
ऋतुराज गायकवाड याचे संघात पुनरागमन केले पण तो संघासाठी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.
Picture Credit: Pinterest
पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्माने 57 धावा केल्या, सुरुवातीला त्याला अडचणी आल्या पण त्याने नंतर दमदार खेळ दाखवला.
Picture Credit: Pinterest
पहिल्या सामन्यामध्ये हर्षित राणाची जादू पाहायला मिळाली त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतले.
Picture Credit: Pinterest
जयस्वाल याने कसोटी सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली नाही तो ODI च्या पहिल्या सामन्यात देखील फेल ठरला.
Picture Credit: Pinterest
अर्शदिप सिंह याने सु्द्धा कमालीची गोलंदाजी केली आणि संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.
Picture Credit: Pinterest
पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Picture Credit: Pinterest