Published March 01, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
महाराष्ट्रीय विवाह पद्धतीत प्रत्येक गावाप्रमाणेच चालीरीती बदलतात.
असं असलं तरी काही प्रथा या पुर्वापार चालत आलेल्या आहेत.
यातीलच एक प्रथा म्हणजे जानवस घर.
या प्रथेबाबत वेडिंगघर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
पुर्वीच्या काळी लग्न दारात व्हायची.
त्यामुळे लग्नाआधी वधू आणि तिच्या घरच्यांना लग्नाधीच्या विधींसाठी जवळचे एक घर नेमून द्यायचे.
वधूची पाठवणी सुद्धा या जानवस घरातून केली जायची.
आजच्या काळात लग्न हॉलमध्ये होतात त्यामुळे जानवस घराची ही जुनी परंपरा लोप पावत आहे.