लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, चांगली बायको होण्याच्या प्रयत्नात अनावधानाने चुका होतात
Picture Credit: Pixels
अनेक महिला आवडत्या गोष्टी करणे बंद करतात, जसे की पार्लरला जाणे, खरेदी, मित्र-मैत्रिणींना भेटणे
नात्यामध्ये गरजेपेक्षा जास्त त्याग करतात, मात्र, कधी कधी समोरच्या व्यक्तीची तशी अपेक्षा नसते
आपले छंद, करिअर सोडून देतात, फक्त नवऱ्याकडे लक्ष देण्याला प्राधान्य देतात
एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे थकवा वाढतो
मोकळेपणाने बोलत नाहीत, होणारा त्रास लपवून ठेवतात, त्यामुळे नात्यात दुरावा येतो
स्वत:ची काळजी न घेणे, सतत इतरांची सेवा करत राहणे ही चूक कधीही करू नये
नात्याची जबाबदारी नवऱ्यालाही घ्यायला सांगा, गोष्टी एकट्यानेच हाताळण्याचा प्रयत्न करू नका