Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
धर्तीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक जात असतात
Jammu and Kashmir मध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत मात्र इथे काही अशी ठिकाणही आहेत जी पर्यटनासाठी धोकादायक मानली जातात
पहलगाममध्ये 22 फेब्रुवारी 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला असून यात 26 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे
सीमेजवळ वसलेल्या पुलवामा ठिकाणी याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत
भूतकाळात याठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले घडून आले ज्यामुळे ते पर्यटनासाठी असुरक्षित ठिकाण बनते
हिवाळ्यात येथे भरपूर बर्फवृष्टी होते, ज्यामुळे धोकादायक रस्ते आणि हिमस्खलनाचा धोका वाढतो
सुंदरतेने नटलेले ही ठिकाण तेथील मर्यादित कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षेच्या कारणास्तव असुरक्षित बनते