100 पट पौष्टिक, पावसाळ्यात या रानभाज्या आवर्जून खाव्यात

Lifestyle

03 JUN, 2025

Author: Nupur Bhagat

 पातळ वरणात टाकून, भाजी करून अथवा अळूवडी बनवून याचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे ॲनिमिया कमी होतो आणि पचन सुधारते

अळूची पाने

Picture Credit: iStock

उदा. काटे भेंडी, तांदळजाई, काळा माठ. पावसाळ्यात त्वचेचे विकार वाढतात, त्यावर ही भाजी गुणकारी आहे.

कडवट भाजी

फायदा: कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध, हाडांना बळकटी मिळते. हे प्रतिकारशक्ती वाढवते.

शेवग्याची फुलं व पानं

 अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त. याची भाजी बनवून खावी.

निवती / कुंडरी / कण्सोळी

ताप, सर्दी, खोकल्यावर घरगुती उपाय. या पानांचा चहा बनवता येतो.

 गवती चहा व लिंबोळीची पाने

फायदा: प्राचीन औषधी वनस्पती, ताप, सर्दी, थकवा यावर प्रभावी. कोवळ्या वेलीतून रस काढून त्याचा काढा बनवून प्यावा.

 कारटे / गुळवेल / तिवड