www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Trupti Gaikwad 

कुलदैवतेचं जागरण गोंधळ का घालतात

Pic Credit -  Google

मराठी कुटुंबात नविवाहित जोडप्यांना आशीर्वाद लाभावेत म्हणून जागरण गोंधळाचा कार्यकम केला जातो.

आशीर्वाद 

आई तुळजा भवानी आणि खंडेरायाच्या नावे हा जागरण गोंधळ केला जातो.

गोंधळ 

या गोंधळाचं महत्त्व वेंडीग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

गोंधळाचं महत्त्व 

गोंधळ ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे.

सांस्कृतिक परंपरा

केवळ देवदेवतांचे आवाहन करण्यासाठीच नव्हे, तर समाजाला एकत्र आणण्यासाठी गोंधळ केला जातो.

देवदेवतांचे आवाहन 

आनंद निर्माण करण्यासाठी आणि चार घटका विरंगुळा म्हणून आपल्या पूर्वजांनी गोंधळाची संकल्पना आणली.  

गोंधळाची संकल्पना 

नवीन जोडप्याला आशीर्वाद मिळावे म्हणून गोंधळी गाण्यातून थेट देवांना गोंधळाला येण्याचे आवाहन करतात.

आशीर्वाद 

नवीन जोडप्यांचा संसार सुखी व्हावा हाच त्यामागचा उद्देश असतो.

उद्देश 

इंडियन स्टाइल Crispy onion rings घरच्या घरी बनवा