भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते?

India

8 October, 2025

Author: मयूर नवले

भारतात अनेक विकसनशील शहरं आहेत.

भारतीय शहरं 

Picture Credit: Pinterest

मात्र, या शहरांमध्ये हवी तेवढी सुरक्षितता राखली जात नाही.

सुरक्षिततेचा मुद्दा?

नुकतेच NCRB ने भारतातील सर्वात असुरक्षित शहरांची लिस्ट जाहीर केली आहे.

महत्वाचा रिपोर्ट

केरळ मधील कोची शहर देशातील सर्वात असुरक्षित शहर आहे.

कोची

तर दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. 

दिल्ली

पिंक सिटी म्हणून ओळखली जाणारी जयपूर सिटीचा देखील असुरक्षित शहरामध्ये समावेश आहे.

जयपूर

पाटणाची राजधानी बिहारचे नाव देखील या लिस्टमध्ये आहे.

बिहार