Published Nov 02,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दिवाळीत मिठाई आणि चवीष्ट पदार्थ खाल्ले जातात, मात्र काही जण असे पदार्थ खाणं टाळतात.
जास्त मिठाई खाल्ल्यास पोट खराब होतं. अशावेळी हे ज्यूस प्यायल्याने तुम्हाला बरं वाटेल
बडीशेपेचा चहा तुम्ही पिऊ शकता, फायबर, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणांमुळे पोटाला आराम मिळतो
नारळाचं पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे, डायरियाची समस्या टळते
दह्यामुळे इंटेस्टाइन चांगलं राहतं, जीरा पावडर आणि काळं मीठ टाकावं. गुड बॅक्टेरिया तयार होतात.
व्हिटामिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते
.
लेमन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते, लिंबाचा रस, तुळस आणि ओवा घालावा
.