Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
वास्तू शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टींचा थेट आपल्या आयुष्यावर परिणाम होतो
सूर्यास्तानंतर काही गोष्टी चुकूनही करू नये असे वास्तू शास्त्र सांगते
कचरा काढणं सूर्यास्तानंतर टाळावे, त्यामुळे आर्थिक समस्या उत्पन्न होऊ शकते
पैशाची देवाण-घेवाण सूर्यास्तापूर्वी करावी, सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देणं टाळा
वास्तू शास्त्रानुसार नखं कापणं, किंवा हेअर कट सूर्यास्तानंतर करणं टाळावे
तुळशीचं पान सूर्यास्तानंतर तोडू नका, आर्थिक समस्या उद्भवतील
सूर्यास्तानंतर खोलीचे दरवाजे, घरातील लाइट बंद ठेवू नका