Published Nov 19,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पश्चिमेकडे तोंड करून खाणं अशुभ मानले जाते आणि त्यामुळे जीवनात अडचणी येतात
या दिशेला तोंड करून खाल्ल्याने दारिद्र्य वाढते
पश्चिमेकडे तोंड करून खाल्ल्याने आर्थिक नुकसान होते
पश्चिमेकडे तोंड करून खाल्ल्याने कुटुंबात समस्या निर्माण होतात, भांडणं वाढतात
पश्चिमेकडे बसून खाल्ल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते, आजारही वाढतात
पश्चिमेकडे तोंड करून जेवल्याने अन्नपूर्णा नाराज होते असं म्हटलं जातं.
.
या कारणांमुळे पश्चिमेकडे तोंड करून जेवू नये, असं मानतात
.