'या' व्हिटामीनची कमतरता असल्यास अतिविचार जास्त येतात

Life Style

07 September, 2025

Author: तृप्ती गायकवाड

असं म्हटलं जातं की शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे.

 शरीर आणि मन

Picture Credit: Pinterest

जर शरीर आजारी असेल तर त्याचा मनावर परिणाम होतो.  

मनावर परिणाम

मानसिक तणाव असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो.

मानसिक तणाव 

त्याचबरोबर शरीराला काही पोषकघटक नाही मिळाले तर मानसिक ताण येतो.

पोषकघटक 

काहींना अतिविचार करण्याची सवय झालेली असते.

अतिविचार 

अशा व्यक्तींमध्ये व्हिटामीन B12 ची कमतरता जास्त जाणवते.

व्हिटामीन B12 

या व्हिटामीनची कमतरता असल्यास मनात सतत नकारात्मक विचार जास्त येतात. 

 नकारात्मक विचार