Published Feb 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिंदू धर्मात रुद्राक्षला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ते घालण्याचीही एक पद्धत आहे
तुम्ही तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष घालावे, त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात
या राशीच्या व्यक्तींनी 3 मुखी रुद्राक्ष घालवे. व्यक्तीमत्त्व विकसित होते
6 मुखी रुद्राक्ष या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम, यश मिळते आयुष्यात
या राशीच्या व्यक्तींनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळते
दोन मुखी रुद्राक्ष धारण करणं कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानलं जातं
12 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचा विकास होतो, शुभ मानतात
मीन राशीच्या व्यक्तींनी 5 मुखी रुद्राक्ष धारण करावे, मान-सन्मान वाढतो