www.navarashtra.com

Published Oct 12,  2024

By  Shilpa Apte

करवा चौथला पिवळ्या बांगड्या घालण्याचं कारण काय

Pic Credit -   iStock

करवा चौथच्या दिवशी पिवळ्या बांगड्या घातल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी वाढते

सुख-समृद्धी

करवा चौथला पिवळ्या बांगड्या घातल्याने वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते

प्रेम वाढते

करवा चौथला पिवळ्या बांगड्या घालाव्या शुभ परिणाम मिळतात

शुभ परिणाम

करवा चौथला पिवळ्या बांगड्या घातल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते

पतीचं दीर्घायुष्य

करवा चौथला पिवळ्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि नातेसंबंध मजबूत होतात

वैवाहिक जीवन

.

पिवळ्या बांगड्या घातल्याने नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा वाढते

नकारात्मकता

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत करण्यात येतं

करवा चौथ

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..