Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
हिंदू संस्कृतीत कपाळी अष्टगंध लावणं शुभ मानलं जातं.
अष्टगंध हे कुंकू, हळद, चंदन, कापूर, आरारोट, तुळस , लवंग आणि केसर यांचं मिश्रण आहे.
अष्टगंध कपाळी लावणं आयुर्वेदात आरोग्यदायी म्हटलं आहे.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार, अष्टगंध हे जंतूनाशक आहे.
डोकेदुखी होत असल्यास कपाळावर अष्टगंध लावल्याने मेंदू शांत राहतो.
दोन भुवयांच्या मध्यभागी अष्टगंध लावल्याने एकाग्रता वाढते.
कपाळावर अष्टगंध लावल्याने मानसिक ताणतणाव दूर होतात.