www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

कपाळी अष्टगंध लावण्याचे काय फायदे आहेत ?

Pic Credit - Google

हिंदू संस्कृतीत कपाळी अष्टगंध लावणं शुभ मानलं जातं.

शुभ

अष्टगंध हे कुंकू, हळद, चंदन, कापूर, आरारोट, तुळस , लवंग आणि केसर यांचं मिश्रण आहे.

अष्टगंध 

अष्टगंध कपाळी लावणं आयुर्वेदात आरोग्यदायी म्हटलं आहे.

आरोग्यदायी

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, अष्टगंध हे जंतूनाशक आहे.

जंतूनाशक 

डोकेदुखी होत असल्यास कपाळावर अष्टगंध लावल्याने मेंदू शांत राहतो.

मेंदू 

दोन भुवयांच्या मध्यभागी अष्टगंध लावल्याने एकाग्रता वाढते.

एकाग्रता

कपाळावर अष्टगंध लावल्याने मानसिक ताणतणाव दूर होतात.

 मानसिक ताणतणाव

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी