Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, Canva
कवठ हे एक असं फळ आहे जे उन्हाळ्यात आवर्जून खाल्लं जातं
कवठ अर्थातच बेल फळामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदेच होतात
कवठामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो
या फळाचं चूर्ण पोटातील जळजळ कमी करणे आणि थंडावा देण्याचंही काम करते
कवठामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप असल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते
नियमितपणे बेल फळाचं चूर्ण खाल्ल्यास इम्युनिटी स्ट्राँग होण्यास उपयुक्त ठरते
मात्र, कवठाची एलर्जी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खावू नये