Published Nov 07,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
देशात गहू जास्त प्रमाणात खाल्ला जातो, गव्हापासून अनेक गोष्टी बनतात
महिनाभर गहू न खाल्ल्यास शरीरावर त्याचे चांगले परिणाम होतात
ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, गव्हाचं पीठ न खाल्ल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो
फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात, त्यामुळे तब्बेत चांगली राहते
पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते गव्हाचं पीठ न खाल्ल्यास
कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढते, गव्हाचं पीठ न खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते
.
हेल्थ एक्सपर्टच्या मते, ग्लूटेन सोडल्याने एनर्जीही वाढते, थकवा जाणवत नाही
.