www.navarashtra.com

8Published  Feb 20, 2025

By  Prajakta Pradhan

जेवणासंबंधित योग्य नियम कोणते?

Pic Credit - pinterest, istock

हिंदू धर्मामध्ये सूर्योद्यापासून सूर्यास्तापर्यंत नियम बनवले आहेत. यामुळे व्यक्तीची शुद्धता तर राहतेच पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ती उत्तम असते. 

हिंदू धर्मातील नियम

शास्त्रानुसार, जेवणाचे सर्व नियम पाळले तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.

शास्त्रानुसार नियम

.

ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही प्रवचनाच्या वेळी जेवणाशी संबंधित काही नियम सांगितले आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल

जेवणासंबंधित नियम

शास्त्रानुसार, शिजवलेले अन्न पुन्हा गरम करून खाऊ नये.

 गरम करुन खाणे

ब्रम्हचारी, भिक्षू आणि विधवा यांनी पान खाणे टाळावे.

 पान खाऊ नये

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध किंवा मध, भांड्यात ठेवलेले तूप, मीठ मिसळलेले दूध आणि पितळेच्या भांड्यात ठेवलेले नारळपाणी पात्र नाही.

अन्न खाऊ नये

जेवण करताना डाव्या हाताने पाणी पिऊ नये. शास्त्रानुसार, डाव्या हाताने पाणी पिणे हे दारू पिण्यासारखे आहे.

डाव्या हाताने पाणी

जेवताना जर तुम्ही डाव्या हाताने ग्लास उचलला तर पाणी पिण्यापूर्वी उजवा हात भांड्याखाली ठेवा.

उजवा हात 

जे अन्न आपण देवाला अर्पण करू शकत नाही ते आपण कधीही खाऊ नये. तसेच जेवल्यानंतर उरलेले अन्न खाऊ नये.

प्रकारचे खाऊ नये

कार्तिक महिन्यात वांगी, माघ महिन्यात मुळा आणि पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळावे. उपनयन ब्राह्मणाने मासे खाऊ नयेत

हे खाऊ नका

प्रतिपदेला भोपळा, द्वितीयेला बृहती, तृतीयेला परवाळ, चतुर्थीला मुळा, पंचमीला बेल, षष्ठीला कडुनिंब, सप्तमीला खजूर, अष्टमीला नारळ आणि नवमीला करवंद खाऊ नये.

तिथीनुसार जेवण

महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवा झटपट साबुदाणा खिचडी