आंघोळीनंतर जेवणाचे काय आहेत फायदे?

Health

25 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

आंघोळ केल्याने शरीराचं तापमान संतुलित होते, खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होते. 

पचन नीट होते

Picture Credit: Pixels

मूड फ्रेश आणि मन शांत असते आंघोळीनंतर, सकारात्मक ऊर्जा असते, तणाव कमी होतो

फ्रेश मूड

बल्ड सर्कुलेशन वाढते, मेटाबॉलिझम रेट नीट राहतो, आळस येत नाही. थकवा दूर होतो

सक्रीय

शरीरावरील धूळ, घाम,  बॅक्टेरिया राहत नाही त्यामुळे जेवणाआधी आंघोळ करा

संसर्गजन्य आजार

आंघोळ झाल्यावर जेवल्याने मन शांत होते, ओव्हरइटिंग होत नाही, लक्ष देवून जेवले जाते

मन शांत होते

आंघोळीनंतर जेवण भारतीय परंपरेत पवित्र मानलं जातं, मानसिकरित्या उत्तम

परंपरा

जेवल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये, त्यामुळे ब्लड फ्लो पोटाऐवजी स्किनकडे जास्त होतो

आंघोळ करू नये?

जेवल्यानंतर किमान 2 तास तरी आंघोळ करू नये, नाहीतर पचनसंस्था बिघडते

किती वेळाने?