पालकांच्या सततच्या भांडणामुळे मुलांवर कोणता परिणाम होतो? 

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

लहान मुलांवरील संस्कार हे त्यांच्या आई वडिलांच्या वर्तवणुकीवर अवलंबून असते.

पालक आणि मुलं

पण आई वडिलांमधील सततचे मतभेद हे मुलांवर वाईट परिणाम करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

सतत भांडण

सततचं भांडण मुलांच्या मनात भीती, चिंता आणि असुरक्षितता निर्माण करते.

मानसिक तणाव वाढतो

पालक सतत एकमेकांना दोष देत असेल तर मुलांना काय बरोबर आणि काय चूक हे समजणं कठीण जातं.

काय चूक, काय बरोबर?

मुलं लवकर रडतात, चिडचिड करतात किंवा एकटी पडायला लागतात.

भावनिक अस्थिरता

पालकांच्या सततच्या भांडणामुळे मुलांच्या  एकाग्रतेवर परिणाम होतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही.

शिक्षणावर परिणाम

मुलांना नात्यांमध्ये फक्त संघर्ष आणि दु:खच दिसायला लागतं.

नात्यांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन

चिंता आणि भीतीमुळे मुलांना नीट झोप लागत नाही, त्यांना स्वप्नातही वाईट प्रसंग दिसू लागतात.

झोपेच्या समस्या

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?