Published Nov 17,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जेवणात मीठ नसेल तर जेवण चविष्ट लागत नाहीच शिवाय ब्लड प्रेशरही कमी होते
मीठाशिवाय खाल्ल्याने थकवा जाणवतो
हाइपोथायरायडिजमच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते मीठाशिवाय जेवल्यास
पाणी कमी प्यायल्यास जसे डिहायड्रेशन होते त्याचप्रमाणे मीठाशिवायही डिहायड्रेशन होऊ शकते
शरीरात आयोडिनची कमतरता भासू शकते.
कोलेस्ट्रॉलच्या अनेक समस्या उद्भवतात मीठाशिवाय जेवल्याने
.
मीठाशिवाय जेवल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते
.