आपले शरीर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी रोज अंघोळ करणे गरजेचे.
Picture Credit: Pinterest
मात्र, काही जणांना रोज अंघोळ करण्याचा कंटाळा येत असतो.
मात्र, जर तुम्ही महिनाभर अंघोळ केली नाही तर काय होईल?
त्वचेवर घाम, धूळ आणि तेल साचल्याने बॅक्टेरिया आणि फंगल संसर्ग होऊ शकतो.
घाम आणि त्वचेवरील मृत पेशींमुळे शरीरातून तीव्र दुर्गंध येऊ लागतो.
अंघोळ न केल्याने त्वचा चिकट व तेलकट होते आणि खाज, पुरळ किंवा फोड येऊ शकतात.
केस आणि टाळू धुतले नाहीत तर कोंडा, खाज आणि केसगळतीचा त्रास होऊ शकतो.
फंगल इन्फेक्शन, स्किन इन्फ्लेमेशन आणि बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता वाढते.