Published Sept 15, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
टॅनिन, बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात. अनेक समस्या सोडवता येतात.
पोटाची समस्या असलेल्यांनी पानं चावून खावीत. एसिडीटी आणि गॅसची समस्या टाळता येते
पान खाल्ल्याने अल्सरची समस्या टाळता येते.
.
पान खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, डायबिटीज कमी करते
सुपारी श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते. तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
पानामध्ये असलेलं टॅनिन आणि प्रोपेन शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते.
पान खाल्ल्यानंतर शरीराला असे अनेक फायदे होतात.