www.navarashtra.com

Published Sept 15,  2024

By  Shilpa Apte

जेवल्यानंतर पान खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात

Pic Credit -  iStock

टॅनिन, बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात. अनेक समस्या सोडवता येतात. 

पोषकतत्त्व

पोटाची समस्या असलेल्यांनी पानं चावून खावीत. एसिडीटी आणि गॅसची समस्या टाळता येते

पचनतंत्र

पान खाल्ल्याने अल्सरची समस्या टाळता येते. 

अल्सरची समस्या

.

पान खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, डायबिटीज कमी करते

ब्लड शुगर

सुपारी श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते. तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

ओरल हेल्थ

पानामध्ये असलेलं टॅनिन आणि प्रोपेन शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते. 

बॉडी डिटॉक्स

पान खाल्ल्यानंतर शरीराला असे अनेक फायदे होतात. 

फायदे

महिनाभर रिकाम्या पोटी खा पुदीन्याची पानं, फायदेच फायदे