मराठी हिंदी तामिळ कोणतीही भाषा असो सिनेमांप्रमाणेच मालिकांना देखील पसंती मिळते.
Picture Credit: Pinterest
खूप काळासाठी मालिका सुरु असतात त्यामुळे कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते.
आजवर मालिकेच्या जोरावर अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध झाले आहेत.
मात्र तुम्हाला माहितेय का पहिल्या भारतीय मालिकेचं नाव काय होतं?
असं म्हटलं जातं की, रामायण आणि महाभारत हे दोन्ही सर्वात पहिल्या मालिका होत्या.
80 च्या दशकात या मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
मात्र आआधी देखील एक हिंदी मालिका प्रसारित झाली होती.
भारतातील पहिल्या मालिकेचं नाव होतं 'हम लोग'.
1984 मध्ये या मालिकेची निर्मिती अभिनेते अशोक कुमार यांनी केली होती.