धार्मिक कार्यात तुळशीच्या पानांना महत्व का ?

Religion 

16 August, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

धार्मिक कार्यात तुळशीचं महत्व जास्त आहे.

तुळशीचं महत्व 

Img Source: Pintrest

धर्मशास्त्रनुसार भगवान विष्णूंच्या नैवेद्यावर तुळशीचं पान हे असायलाच हवं.

 तुळशीचं पान

तुळस इतकी महत्वाची का ? याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टा अकाउंटवरून माहिती दिली आहे.

तुळस 

सात्विकता

धर्म शास्त्र असं सांगतं की, तुळशीच्या पानात सात्विकता अधिक असते.

सकारात्मक ऊर्जा

तुळशीच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असते.

 श्रीकृष्णाचं तत्व 

असं म्हणतात की, श्रीकृष्णाचं तत्व हे तुळशीच्या पानात अधिक असतं.

शास्त्रीय कारण

तुळशीची पानं महत्वाची असण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.

औषधी गुणधर्म 

तुळशीच्या पानांत औषधी गुणधर्म अधिक असतात.

औषधी घटक

नैवेद्यावर तुळशीची पाने ठेवल्याने औषधी घटक त्यात मिसळतात.

तुळशीचं पान

नैवेद्याच्या निमित्ताने तुळशीचं पान आपल्या पोटात जावं हाच यामागचा उद्देश आहे.