RC शिवाय वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे.
Picture Credit: Pinterest
मोटर वाहन कायदा, १९८८ अन्वये भारतात प्रत्येक वाहनाची नोंदणी करणे अनिर्वाय आहे.
Picture Credit: Pinterest
जे लोक गाड्यांमध्ये बदल करुन रस्त्यावर चालवतात त्यांच्यासाठी गंभीर आहे.
Picture Credit: Pinterest
आरसीशिवाय रस्त्यावर गाडी चालवताना पकडले गेल्यास, गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल.
Picture Credit: Pinterest
पहिल्यांदा पकडले गेल्यास २ ते ५ हजार पर्यंत दंड होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही तीच चूक करताना पुन्हा पकडले गेलात तर १० हजार पर्यंत दंड.
\Picture Credit: Pinterest
एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
पोलीस तुमचे वाहन तात्काळ जप्त करु शकतात. सोडवण्यासाठी न्यायालयात धाव.
Picture Credit: Pinterest