Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
लिंबू मिरची घराला टांगलेली दिसली की अनके जण घाबरतात.
नकारात्मक शक्तीचा वास म्हणून लिंबू मिरचीकडे पाहिलं जातं.
मात्र या लिंबू मिरचीमागचं शास्त्रीय कारण खूप वेगळं आहे.
पुर्वीच्या काळी माणसं पायी किंवा बैलगाडीने प्रवासाला निघायचे.
त्यावेळी एका धाग्यात लिंबू आणि मिरची बैलगाडीमध्ये ठेवलं जायचं.
याचं कारण म्हणजे, उन्हामुळे प्रवासात चक्कर आली तर लिंबू पाणी करुन दिलं जायचं.
पायी जाताना जंगलात जर सर्पदंश झाला तर मिरची खाल्ली जायची.
या मिरची तिखट लागली तर विष पसरलंआहे .
मिरची तिखट नाही लगली तर विषबाधा झालेली नाही हे कळायचं.
या कारणासाठी प्रवासात लिंबू मिरची बरोबर घेतली जायची.
प्रवासातून परल्यावर पुन्हा घराबाहेर टांगली जायची.