Written By: Mayur Navle
Source: Yandex
आज भारताने पाकिस्तान येथील नऊ दहशतवादी तळं उध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेतला आहे.
बहावलपूर येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय आहे.
हे लष्कर ए तोयबाचे कॅम्प आहे जिथून मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी आले होते.
येथील दहशतवाद्यांनी 24 जून 2024 रोजी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्याचे नियोजन केले होते.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम वरील हल्ल्याचे नियोजन येथूनच करण्यात आले.
येथे जैश ए मोहम्मदचा लाँचपॅड आहे.
येथे अंदाजे 50 दहशतवादी होते.
येथील दहशतवादी कॅम्प हा राजौरी जवळील नियंत्रण रेषेपासून 10 किमी अंतरावर आहे.
जैश ए मोहम्मदच्या कॅम्प पासून हे तळ जवळ आहे.
येथील तळ भारताने पूर्णपणे उध्वस्त केले आहे.