भारत पाक युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाक या दोन्ही देशात सध्या तणावाचं वातावरण आहे.

भारत पाक

नुकतंच भारताने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 ड्रोन हल्ला

पाक व्याप्त काश्मीर, कराची, रावळपिंडीआणि इस्लामाबाद याठिकाणी भाराताने हल्ला केला आहे.

भारताचा हल्ला 

या युद्धजन्य़ परिस्थितीत अनेक अफवा देखील पसरल्या जाताता त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

अफवा 

सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.

विश्वास 

Indian Army, ANI या विश्वासार्हत सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवावा.

सोशल मीडिया

पडताळणी केल्याशिवाय सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करु नका.

फोटो व्हिडीओ

पाकिस्तानकडून सायबर भारतीयांवर सायबर हल्ले केले जात आहेत.

सायबर हल्ले 

त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.

क्लिक 

परिसरातील सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावं.

सुरक्षा यंत्रणा