महाराष्ट्रातील मनपा निवडणूकीची तारिख जाहीर झाली आहे.
Picture Credit: Pinterest
जानेवारीच्या 15 तारखेला निवडणूक तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे.
याचपार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ?
निवडणूक निपक्षपात असावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत.
सत्ताधारी पक्षाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर किंवा रॅली काढायची असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
जाती धर्म यावरुन तणाव निर्माण होणार नाही यासाठी निवडणूक आयोग काटेकोरपणे काळजी घेतं.
मतदानाच्य़ा दिवशी मतं विकत घेण्य़ाचा गैरप्रकार होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू केली जाते.