जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळणे (अॅसिड रिफ्लक्स) आणि पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
फळे पचायला हलकी असतात आणि ती लवकर पचतात. पण जेवल्यानंतर लगेच फळे खाल्ल्यास ती पोटात इतर अन्नासोबत मिक्स होतात, ज्यामुळे अपचन, गॅस किंवा ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
चहा आणि कॉफीमधील घटक अन्नातील लोह आणि प्रथिने शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. यामुळे शरीराला पोषक घटकांचा पूर्ण फायदा मिळत नाही.
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर शरीराचे रक्ताभिसरण पचनक्रियेसाठी पोटAच्या दिशेने असते. आंघोळ केल्यावर शरीराचे तापमान बदलते आणि रक्ताचा प्रवाह त्वचेकडे वळतो, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर लगेच खूप जास्त पाणी प्यायल्यास पचन रसांचे कार्य विस्कळीत होते. तसेच, लगेच भारी व्यायाम केल्याने पोटाला पेटके किंवा मळमळ होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर लगेच पळण्याऐवजी १० ते १५ मिनिटे शतपावली करावी.
Picture Credit: Pinterest
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासनात बसावे