www.navarashtra.com

Published Dev 04,  2024

By Prajakta Pradhan

रोज संध्याकाळी किती वाजता लावावा दिवा जाणून घ्या नियम

Pic Credit -   iStock

घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी दिवा लावणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते. 

फायदेशीर

शास्त्रांमध्ये दिवे लावण्याशी संबंधित अनेक नियमांचे वर्णन केले आहे, जे वर्णशास्त्रांमध्ये आवश्यक मानले गेले आहेत.

गरज

संध्याकाळी किती वाजेपर्यंत दिवा लावावा ते जाणून घेऊया

किती वाजता लावाव

बहुतेक घरांमध्ये संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे.

परंपरा

दरम्यान बहुतेकदा लोक संध्याकाळच्या वेळी नाही तर रात्र झाल्यावर म्हणजेच अंधार झाल्यावर दिवे लावतात.

बहुतेकदा लोक

संध्याकाळचा दिवा नेहमी सूर्यास्ताच्या वेळी लावला पाहिजे, म्हणजे सूर्य आकाशात नसला तरी प्रकाश असतो.

सूर्यास्ताच्या वेळी

.

अंधार पडल्यावर दिवा लावणे ही सात्विक नसून तांत्रिक पूजा आहे.

तांत्रिक पूजा

.

मान्यतेनुसार, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत दिवा लावण्यासाठी उत्तम वेळ मानली जाते. रात्रीच्या वेळी कधीच दिवा लावू नये.

वेळ

.

संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावावा.

कुठे लावावे

.

थंडीत रोज प्या डाळिंब्याचा ज्यूस, होतील फायदेच फायदे