Published April 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
उत्तराखंड चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरू होत आहे, भाविकांनी रजिस्ट्रेशनही केलेलं आहे
30 एप्रिलला म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील
2 मे रोजी केदारनाथ आणि 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येतील
धार्मिक ग्रंथांतील मान्यतेनुसार चारधाम यात्रा सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते, यात्रेची सुरूवात गंगोत्री-यमुनोत्रीने करावी
गंगोत्री-यमुनोत्री इथून जल घेऊन जलाभिषेक करावा असंही सांगण्यात आलं आहे
चारधाम यात्रा केल्याने पापमुक्ती होते, आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते असं मानलं जातं
केदारनाथ शंकराचे स्थान, तर विष्णूनचे निवासस्थान म्हणजे बद्रीनाथ