नवरात्रीत काळा रंग अशुभ मानला जातो कारण तो अंधार, नकारात्मकता आणि अशांततेचे प्रतीक आहे.
Picture Credit: Pinterest
करडा रंग निराशा, अशक्तपणा आणि मनःस्थितीत स्थिरता नसल्याचे दर्शवतो. उत्सवाच्या वेळी हा रंग शुभ मानला जात नाही.
Picture Credit: Pinterest
जे रंग खूप निस्तेज किंवा जीवंतपणा नसलेले आहेत (उदा. फिकट मळकट पांढरा, मळकट पिवळा) ते टाळावेत. काढा.
Picture Credit: Pinterest
जर साडीवर जास्त काळा किंवा गडद करडा पॅटर्न असेल तर ती देखील अशुभ मानली जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
नवरात्रीत स्वच्छता आणि शुद्धतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मळकट रंगाची किंवा तुटकी साडी घालू नये.
Picture Credit: Pinterest
हा रंग दु:ख आणि शोकाचे प्रतीक असल्याने नवरात्रीत याचा वापर टाळावा.
Picture Credit: Pinterest