शिवरायांनी बांधलेला शेवटचा किल्ला कोणता ?

Health

24 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

परकिय आक्रमणांपासून रयतेचं संरक्षण व्हावं यासाठी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. 

रयतेचं संरक्षण

Picture Credit: Pinterest 

स्वराज्याचं तोरण म्हणून पहिला किल्ला तोरणा आहे.

तोरणा किल्ला

 मात्र तुम्हाला माहितेय का शिवरायांनी बांधलेला शेवटचा किल्ला कोणता ते ?

शेवटचा किल्ला 

छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण 1680 मध्ये झालं.

महानिर्वाण 

महाराजांनी त्यांच्या हयातीत सागरी आरामार भक्कम केले होते.

 सागरी आरामार 

शिवरायांनी महानिर्वाण होण्याआधी शेवटची सागरी किल्ल्याची उभारणी केली.

 किल्ल्याची उभारणी 

कालक्रमानुसार पद्मदुर्ग हा शिवरायांनी बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला मानला जातो.

पद्मदुर्ग 

जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली.

 किल्ल्याची बांधणी 

हा किल्ला १६७२ साली बांधण्यात आला आणि महाराजांनी बांधलेला  तो शेवटचा किल्ला ठरला.

 शेवटचा किल्ला