Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
भारतात सुरुवातील सगळेच दिवे हे गॅसचे होते.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी मुंबईत पहिला विजेचा दिवा हा इंग्रजांनी लावला होता.
असं असलं तर तरी हा विजेचा दिवा कायम ठेवण्याचं काम एका भारतीय उद्योगपतीने केलं होतं.
1883 साली मुंबईत इंग्रजांनी पहिला विजेचा दिवा हा क्रॉफर्ड मार्केट येथे लावला.
त्यावेळी एका कंपनीला पालिकेने विजेच्या दिव्यांचं कॉन्ट्र्रॅक्ट दिलं होतं.
मात्र वर्षभरातच ही कंपनी बंद पडली. त्यानंतर पालिकेने टाटांच्या मदतीने मुंबई परिसरात विजेचे दिवे लावले.
या दिव्यांची गरज आणि वाढत जाणारी मागणी पाहता पुढे टाटा पॉवर हाऊस तयार करण्यात आले.
मुंबई पहिला दिवा इंग्रजांनी लावला असला तरी प्रकाश देण्याचं काम हे जमशेदजी टाटा यांनी केलं होतं.