देवाची भांडी तांब्या पितळेची का असतात ?

Health

20 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

देवाची भांडी तांब्या पितळेची असण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी अनेक कारणं आहेत.

कारणं 

Picture Credit: Pinterest

हिंदू धर्मग्रंथांमध्ये तांबे आणि पितळ ही धातू शुद्ध आणि सात्त्विक मानली जातात.

 शुद्ध आणि सात्त्विक 

पूजा, अभिषेक, आरती यांसाठी या धातूंचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, असं मानलं जातं.

सकारात्मक ऊर्जा

मंदिरांमध्येही बहुतेक वेळा तांब्या-पितळेचीच भांडी दिसतात.

 तांब्या-पितळेची भांडी

तांब्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. 

अँटीबॅक्टेरियल गुणधर्म 

 जंतू 

तांब्याच्या भांड्यात पाणी  ठेवल्यास त्यातील  जंतू नष्ट होतात, असं म्हटलं जातं. 

परंपरा 

पूर्वीपासून तांब्याच्या लोट्यातील पाणी पिण्याची परंपरा आहे. 

तांबे आणि  पितळ

तांबे आणि  पितळ ही धातू मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असतात.

तांबे आणि  पितळ

योग्य काळजी घेतली तर ही भांडी अनेक वर्षे वापरता येतात.