Published Sept 27, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
मुंबईतील घरं एवढी महाग का असतात? जाणून घ्या
मुंबई हे एक असे शहर आहे जिथे देशभरातून लोकं येत असतात. त्यामुळे इथे घरांचा ताण वाढतो.
मुंबई भारताचं आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथे रोजगाराच्या संधी अधिक आहेत.
शहरातल्या पर्यटन स्थळे आणि व्यवसाय केंद्रांमुळे मागणी वाढते.
.
उच्च दर्जाच्या शाळा, रुग्णालयं आणि इतर सेवा मुंबईत आहेत.
.
मेट्रो, रेल्वे, आणि रोड कनेक्टिव्हिटी मुळे स्थानिक उपनगरांमध्येही घरांच्या किंमती वाढल्या आहेत.
समुद्र किनारा आणि पर्वतरांगा यामुळे जागेची मर्यादा आहे.
वाढत्या महागाईमुळे सुद्धा मुंबईतील घरांच्या किंमती सतत वाढत असतात.
मुंबईतील स्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, ज्यामुळे किंमती वाढतात.