Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरन्हाण केलं जातं.
अनेक मराठी कुटुंबात लहान मुलांचं बोरन्हाण घातलं जातं.
असं म्हणतात की सर्वात पहिले बोरन्हाण हे श्रीकृष्णाचं केलं होतं.
या बोरन्हाण करण्याचं शास्त्रीय कारण जाणून घेऊयात.
लहान मुलांचं बोरन्हाण करण्यामागे आरोग्यदायी दृष्टीकोन आहे.
इंस्टाग्रामवर वेडींग घर या अकाउंटवर वरुन बोरन्हाणची माहिती देण्यात आली आहे.
पुर्वीच्या काळी मुलं दीड ते दोन वर्ष घरातंच असायची.
यावेळी मुलांना हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं.
बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून उस, बोर, हरभरे आणि चिरमुरे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश यात होतो.
लहान मुलाला खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर, गोळ्या इत्यादींचा वर्षाव केला जातो.