मुहूर्तावरच लग्न का होतात?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex 

हिंदू धर्मात विवाह हा मुहुर्तावरच केला जातो.

विवाह 

मुहुर्ताला विशेष महत्त्व देखील दिलं जातं.

विशेष महत्त्व

सध्याच्या काळात  कुठलीच लग्नं शुभ मुहूर्तावर होत नाहीत

शुभ मुहूर्त

लग्नासाठी ‘शुभ मुहूर्त’ ठरवणं फक्त परंपरा नाही, तर यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे

वैज्ञानिक कारण

याबाबत 'वेडिंगघर' या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

माहिती 

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची योग्य वेळ निवडण्यामागचं एक शास्त्र आहे.

शास्त्र 

ग्रह, नक्षत्र आणि ऋतू – या सगळ्यांचा संगम मुहूर्तात असतोअसं म्हणतात.

मुहूर्त

ग्रह तारे आणि नक्षत्र यांचा आपल्या मानवी जीवनावर परिणाम होत असतो.

मानवी जीवन

 म्हणूनच, पूर्वीपासून आजपर्यंत वडिलधारी माणसं  लग्नाची ‘योग्य वेळ’ ठरवतात. 

वडिलधारी माणसं