www.navarashtra.com

Published Jan 27,  2025

By  Trupti Gaikwad

लग्नानंतर पायात जोडवी का घालतात? 'हे' आहे खरं कारण

Pic Credit -  iStock

मराठी लग्नपद्धतीत नवरीच्या पायात चांदीची जोडवी घातली जातात.

चांदीची जोडवी

अंगठ्याच्या बाजूच्या बोटात चांदीची जोडवी घालण्याची प्रथा आहे. 

प्रथा 

चांदीची जोडवी पायात घालण्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे.

शास्त्रीय कारण 

पायात जोडवी घालण्याबाबतची माहिती वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगितली आहे.

जोडवी

अंगठ्याच्या बाजूच्या बोटावरील जी नस आहे, तिचा संबंध थेट गर्भाशयाशी आहे.

 गर्भाशय

एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब पडल्याने मासिकपाळीचं च्रक सुधारतं. 

मासिकपाळी

चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे, त्यामुळे दोन्ही पायात जोडवी घातल्याने शरीरात ऊर्जा नियंत्रित राहते.

चांदी 

रात्री झोप येत नाही? 15 दिवस करा या फळाचे सेवन