आषाढ आणि श्रावण हे या महिन्यात नववधू माहेरी येण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
आषाढ आणि श्रावण या दोन्ही महिन्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे.
Picture Credit: Pinterest
धार्मिकदृष्ट्या पाहायचं झालं तर श्रावणात व्रत वैकल्यांना सुरुवात होते.
Picture Credit: Pinterest
माहेरकडच्या वडिलधाऱ्या माणसांचे आर्शिवाद लाभावेत यासाठी नववधूला असा समजही असायचा.
Picture Credit: Pinterest
पुर्वीच्या काळी एप्रिल मे महिन्यात लग्न झालेल्या मुलींना माहेरची आठवण येत असे.
Picture Credit: Pinterest
गावाकडच्या घरांमध्ये पुरुष आणि सासू-सासरे शेतीच्या कामात व्यस्त असतात.
अशावेळी नववधूची काळजी घेण्यास कोणी नसते.
माहेरी मात्र आई-वडील तिला वेळ देऊ शकतात आणि तिची विचारपूस करतात.
आषाढात माहेरी गेल्यामुळे तिला विश्रांती, आपुलकी आणि मोकळेपणा अनुभवता येतो.