भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
Img Source: Pinterest
चला EVs ची एवढी मागणी का वाढत आहे? याबदल जाणून घेऊयात.
पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास भाग पाडत आहेत.
सरकारकडून EV खरेदीसाठी सबसिडी, कर सवलती, रोड टॅक्स माफी यासारख्या प्रोत्साहन योजना दिल्या जात आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये आणि सरकारमध्ये हरित पर्यायांविषयी जागरूकता वाढली आहे.
शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे EV चा वापर सोपा झाला आहे.
EV मध्ये इंजिन, गिअरबॉक्स यांसारखे कॉम्प्लेक्स भाग नसल्याने मेंटेनन्सचा खर्च खूपच कमी असतो.
टाटा, महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक यांसारख्या कंपन्या देशात EVs चे उत्पादन मोठ्या प्रमाणात करत आहेत.