विदेशी कंपन्यांसाठी भारतीय ऑटो बाजार महत्वाचे का?

Automobile

18 December 2025

Author:  मयुर नवले

भारत हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे. 

भारतीय ऑटो बाजार 

Image Source: Pinterest 

आपल्याला भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. 

विदेशी ऑटो कंपन्या 

विदेशी ऑटो कंपन्यांची पहिली पसंत भारत का? चला जाणून घेऊयात. 

याचे कारण काय

भारताची लोकसंख्या 1.4 अब्जांहून अधिक आहे. ज्यामुळे वाहनांची मागणी सातत्याने वाढते.

मोठा ग्राहकवर्ग

कमी उत्पादन खर्च, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत सप्लाय चेनमुळे भारत परदेशी कंपन्यांसाठी उत्पादनाचे केंद्र बनत आहे.

किफायतशीर मॅन्युफॅक्चरिंग हब

भारतात तयार होणाऱ्या गाड्या आशिया, आफ्रिका, मेक्सिको यांसारख्या बाजारांत मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.

ग्लोबल एक्सपोर्ट

EV सेगमेंटमध्ये भारत अजून विकासाच्या टप्प्यात असून, विदेशी कंपन्यांसाठी मोठी वाढीची संधी आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची संधी