भारतीय ऑटो मार्केट कोणत्याही कंपनीसाठी महत्त्वाचे का?

Automobile

02 September, 2025

Author: मयूर नवले

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचा सहभाग आहे. 

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट

img Source: Pinterest

मात्र, कोणत्याही ऑटो कंपनीसाठी भारतीय ऑटो बाजार महत्वाचा का? 

इतके महत्वाचे

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून इथे वाहनांची मागणी सतत वाढत आहे.

मोठा ग्राहकवर्ग

मध्यमवर्गीय कुटुंबांची खरेदी क्षमता वाढत असल्याने कार, बाईक व ईव्हीची विक्री झपाट्याने वाढते.

वेगाने वाढणारा मध्यमवर्ग

शहरांची वाढ व रोजगाराच्या संधींमुळे व्यक्तिगत वाहतुकीची गरज वाढते.

शहरीकरणाचा वेग

ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मेटाबॉलिझम सुधारतात व चरबी कमी करण्यास मदत करतात.

ईव्हीसाठी मोठा बाजार 

भारतात कामगार व उत्पादन खर्च तुलनेने स्वस्त असल्याने कंपन्यांना मॅन्युफॅक्चरिंग हब बनवता येतो.

कमी उत्पादन खर्च

भारतातून परदेशी बाजारपेठेत, विशेषतः आफ्रिका व आशियाई देशांकडे, वाहनांची निर्यात करणे सोपे असते.

एक्सपोर्ट हबची क्षमता