सध्या राज्यभरात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.
Img Source: Pinterest
अशावेळी अनेक जणांना कांदाभजी खावीशी वाटते. पण, यावेळी कांदाभजीच का खावीशी वाटते.
पावसात थंडी जाणवते, अशा वेळी गरमागरम कांदाभजी शरीराला ऊब देते.
तळताना भजीचा सुगंध वातावरणात दरवळतो आणि खाण्याची इच्छा अजूनच बळावते.
पचहा आणि कांदाभजी हा एक परफेक्ट कॉम्बो आहे.
लहानपणी पावसाळ्यात आईने केलेली कांदाभजी आठवते आणि मन आठवणीत रमतं.
रस्त्याच्या कडेला सुद्धा आपल्याला कांदाभजी सहज उपलब्ध होते.
पावसात भिजताना गरम भजी खाणं म्हणजे आनंदाचा सर्वोच्च क्षण.