www.navarashtra.com

Published Dec 7,  2024

By  Harshada Jadhav

मॅरिज सर्टिफिकेट महत्त्वाचं का आहे? 

Pic Credit -  pinterest

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. 

लग्नसराई

वधू-वरांना लग्नानंतर मॅरिज सर्टिफिकेट तयार करावं लागतं. 

मॅरिज सर्टिफिकेट

पण तुम्हाला माहिती आहे का मॅरिज सर्टिफिकेट महत्त्वाचं का आहे?

महत्त्व

मॅरिज सर्टिफिकेटला विवाह प्रमाण पत्र असं देखील म्हटलं जातं. 

विवाह प्रमाणपत्र 

हा एक महत्त्वाचा कायदेशीर डॉक्युमेंट आहे जो विवाहाला अधिकृतपणे मान्यता देतो.

डॉक्युमेंट 

मॅरिज सर्टिफिकेट दोन व्यक्ती कायदेशीररित्या विवाहित आहेत आणि त्यांचे लग्न वैध असल्याचा पुरावा म्हणून काम करते. 

पुरावा 

डॉक्युमेंट केवळ भारतीय कायद्यानुसार महत्त्वाचा नाही, तर अनेक वैयक्तिक आणि कायदेशीर बाबींमध्येही आवश्यक आहे. 

भारतीय कायदा

मॅरिज सर्टिफिकेट सरकारी अधिकाऱ्याद्वारे जारी केले जाते. 

सरकार

मॅरिज सर्टिफिकेट न्यायालयात किंवा मंदिर, चर्च, मस्जिद इत्यादी ठिकाणी होणाऱ्या विवाहाला प्रमाणित करते.

प्रमाण

हे डॉक्युमेंट विवाहासंबंधी कोणत्याही कायदेशीर विवादाच्या बाबतीत उपयुक्त ठरू शकतो.

उपयोग

मालमत्ता, पैसा आणि इतर कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मॅरिज सर्टिफिकेट वापरलं जाऊ शकतं. 

वापर

जोडीदाराचा मृत्यू झाल्यास, मॅरिज सर्टिफिकेट हे पुरावे प्रदान करते की दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते. 

पुरावे 

पासपोर्ट किंवा व्हिसासाठी अर्ज करणे किंवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र मिळवणे किंवा लग्नाच्या नावाने सरकारी योजनांचा लाभ घेणे 

उपयोग