पंजाब किंग्सने क्वालिफायर दोन मध्ये मुंबई इंडियन्सला पाच विकेट्सने हरवले आहे.
Picture Credit: X (Twitter)
असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे ही MI vs PBKS मॅच लक्षात राहील.
पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त रन्स डिफेंड करताना मुंबईला विजय मिळाला नाही.
पंजाब किंग्सने IPL प्लेऑफ मधील सर्वात मोठा टार्गेट (207 रन) पूर्ण केले.
तब्बल 5 वर्षानंतर बुमराहने एका ओव्हरमध्ये 20 रन दिले आहे.
श्रेयस अय्यर एक मात्र कॅप्टन ठरला आहे, ज्याने वेगवेगळ्या आयपीएल टीम्सला फायनल मध्ये आणले आहे.
मुंबईच्या हातून मॅच गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या भाऊ झाला होता.