www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Mayur Navle 

भारतातील मोबाईल नंबर +91 पासून का सुरू होतात ?

Pic Credit -  iStock

+91 मधून येणारा कॉल म्हणजे भारतातून केला गेलेला कॉल. 

भारताचा नंबर

भारतातील सर्वच फोन नंबरची सुरुवात +91 पासून होते. पण याच नंबरपासून ही सुरुवात का होते याचा कधी विचार केला आहे का?

कधी विचार केला का? 

+91 हा भारताचा कंट्री कोड आहे. हा कोड मिळण्याची सुद्धा एक कारण आहे.

भारताचा कंट्री कोड

UN एजन्सी इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) जगभरातील देशांना कोड प्रदान करते.

हे आहे कारण

ITU ने जगाचे 9 झोनमध्ये विभाजन केले आहे. दक्षिण, सेंट्रल, पश्चिम, आणि मध्य पूर्व आशिया 9व्या झोनमध्ये येते.

9 झोनमध्ये विभाजन

9व्या झोनमध्ये येणाऱ्या देशांचा कॉलिंग कोडची सुरुवात +9 ने होते.  जसे की भारत +91 आणि पाकिस्तान +92.

म्हणून 9 ने सुरुवात

ITU कोणत्याही देशाला कंट्री कोड देण्याआधी तेथील लोकसंख्या आणि अन्य गोष्टींचा विचार करत असते.

हे पण लक्षात ठेवा

केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?