शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले असतात.
Picture Credit: Pinterest
धावपळीच्या आयुष्यात मानसिक तणाव जाणवतो.
Picture Credit: Pinterest
याचमुळे शरीर आणि मन दोन्ही थकतं.
Picture Credit: Pinterest
नामस्मरण म्हणजे एक सकारात्मक शक्ती.
Picture Credit: Pinterest
कुलदैवत किंवा इष्ट देवतेचं नामस्मरण केल्याने तणाव कमी होतो.
Picture Credit: Pinterest
राग, द्वेष, भीती, चिंता हळूहळू दूर जातात.
Picture Credit: Pinterest
शास्त्रांनुसार नामस्मरण केल्याने आपण देवाच्या शक्तीशी जोडले जातो.
Picture Credit: Pinterest
नियमित नामस्मरणामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतं.
Picture Credit: Pinterest
नामस्मरण करताना श्वासोच्छ्वास नियमित होतो, हृदयाचे ठोके संतुलित राहतात आणि रक्तदाब स्थिर राहतो.
Picture Credit: Pinterest